Join WhatsApp Group

शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी, या तारखेपूर्वी करा हे काम, अन्यथा मिळणार नाहीत 12 हजार रुपये | PM Kisan Yojana

Pm Kisan Yojana | Namo Shetkari Samman Yojana – नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. आता याच प्रकारे राज्य सरकारी नमो शेतकरी सन्मान योजनेतून दरवर्षी सहा हजार रुपये देणार आहे. म्हणजेच पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता एकूण बारा हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळण्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागणार नाही तर पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच या योजनेचाही लाभ मिळणार आहे.

दरवर्षी बारा हजार रुपये मिळण्यासाठी करावी लागणार हे काम

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील तीन गोष्टी शासनाने बंधनकारक केलेल्या आहेत.

1. आधार इ केवायसी

2. आधार व बँक पासबुक लिंकिंग

3. लँड सीडिंग

शेतकऱ्यांनी 20 सप्टेंबर पूर्वी वरील सर्व कामे पूर्ण करायची आहेत. शासनाने 20 सप्टेंबर ही शेवटची मुदत दिली आहे या मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी आधार ई केवायसी, करणे आवश्यक आहे.

आधार केवायसी करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a comment

%d bloggers like this: