मुख्यमंत्री सहाय्यता निधी
महाराष्ट्र राज्यातील आपत्ती क्रस्तांना तातडीने सहायता देण्यासाठी महाराष्ट्र सहाय्यता निधी ही योजना शासनाने सुरू केली आहे. पूर दुष्काळ आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत आर्थिक सहाय्य दिले जाते.
समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी ही या निधीतून आर्थिक सहाय्य दिले जाते.
मित्रांनो समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अशा गरीब लोकांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही अतिशय चांगली योजना आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज कसा करावा
या योजनेतून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांना आजारांवर उपचार करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.